कंगना ने केले नथुराम गोडसेचे समर्थन – नेटकरी करत आहेत ट्रोल

Advertisements


सध्या कंगनाचे ट्विट्स पाहून असा प्रश्न पडायला लागलाय की हिचे काही डोके फिरले आहे का, कंगना तिच्या ट्विट्स मुळे भयंकर ट्रोल सुद्धा होत आहे, नेटकरी तिची चांगलीच थट्टा उडवत आहेत, असे असताना सुद्धा कंगना काही माघार घ्यायच्या वाटेवर दिसत नाही, आत्ता बघा ना जानेवारी 30 च्या ट्विट मध्ये चक्क कंगनाने नथुराम गोडसे ज्यानी महात्मा गांधी यांचा खून केला याचे समर्थन केले आहे.


देशभरात 30 जानेवारी म्हणजे शहीद दिवस म्हणून ओळखला जातो, ह्याच दिवशी नथुराम गोडसे ने महात्मा गांधी ची हत्या केली होती, आशा या दिवशी कंगनाने ट्विट केले आहे ज्यामध्ये ती असे म्हणते की ” प्रत्त्येक कथेला तीन बाजू असतात….. एक बाजू म्हणजे स्वताची, दुसरी बाजू दुसऱ्याची व तिसरी बाजू सत्याची. एक चांगला लेखक बांधलेला नसतो व तसेच तो काहीही लपवत सुद्धा नाही, त्यामुळे आपली सगळी पुस्तके बेकार आहेत #NathuramGodse



Every story has three sides to it, yours, mine and the truth ….
A good story teller neither commits nor conceals… and that’s why our text books suck … full of exposition #NathuramGodse pic.twitter.com/fLrobIMZlU

— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 30, 2021

ह्या ट्विट मधून कंगनाला असे सांगायचे आहे की आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. मात्र कंगना चे ट्विट वाचल्यावर दोन प्रश्न पडतात, पहिला प्रश्न असा की, जर कंगना ला अशा न लिहलेल्या इतिहासाची माहिती असेल तर ती का लपवत आहे ? असा प्रश्न उदभावतो. 
किंवा असेही असू शकेल की असं काही नाही आहे कंगना फक्त पब्लिसिटी व एका विचारधारेच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे ?
आशा या वादग्रस्त ट्विट नंतर काही लोक तिच्या साहसाचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कंगना ला ट्रोल करणारा सुद्धा एक वर्ग आहे.

तुम्हाला कंगनाबद्दल काय वाटते हे खाली टिप्पणी करून कळवा

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *